इतिहासातील महत्वाचे वनलायनार
०१) पंडित मदनमोहन मालवीय यांनी "हिंदुस्तानातील अखेरचा आदर्श राजा" असा यांचा गौरव केला होता.
-----> सयाजीराव गायकवाड महाराज
०२) "कुंपणाने शेत खाल्ले" असे आर्थिक नि:सारणाचे वर्णन कोणत्या भारतीय नेत्याने केले होते.
------> पी. आनंद चार्लू (काँग्रेस चे पहिले हिंदू अध्यक्ष्य होते.)
०३) तलवारीचे तत्वज्ञान हा लेख कोणी लिहला होता.?
-----> महात्मा गांधी
०४) १९५० च्या दशकात बौद्ध भिक्खुनी यांना बोधिसत्व हि बौद्ध धर्मातील उपाधी प्रदान केली होती ?
-----> डॉ. बाबासाहेब आंबेडकर
०५) द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध तयार करून आंबेडकरांनी या पदवीसाठी ऑक्टोबर १९२२ मध्ये लंडन विद्यापीठात सादर केला.
------> 'डॉक्टर ऑफ सायन्स'
-----> सयाजीराव गायकवाड महाराज
०२) "कुंपणाने शेत खाल्ले" असे आर्थिक नि:सारणाचे वर्णन कोणत्या भारतीय नेत्याने केले होते.
------> पी. आनंद चार्लू (काँग्रेस चे पहिले हिंदू अध्यक्ष्य होते.)
०३) तलवारीचे तत्वज्ञान हा लेख कोणी लिहला होता.?
-----> महात्मा गांधी
०४) १९५० च्या दशकात बौद्ध भिक्खुनी यांना बोधिसत्व हि बौद्ध धर्मातील उपाधी प्रदान केली होती ?
-----> डॉ. बाबासाहेब आंबेडकर
०५) द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध तयार करून आंबेडकरांनी या पदवीसाठी ऑक्टोबर १९२२ मध्ये लंडन विद्यापीठात सादर केला.
------> 'डॉक्टर ऑफ सायन्स'
